Skip to main content

Best Article भारतीय छात्रों की वर्तमान शैक्षणिक स्थिती एक सच्चाई।



नमस्कार दोस्तो!! मै एक सुशिक्षित बेरोजगार युवा हुँ।मैने बहुत सारी मतलब चार-पाच डिग्रीया विश्वविद्यालयोंसे प्राप्त कियी  है।और अभी मै एक अच्छी सरकारी नोकरी की तलाश में हुँ। जैसा की हर  बेरोजगार युवा नोकरी की तलाश में रहता है।मै सुबह पाच बजे उठता हुँ।दो घंटे अध्ययन करता हुँ।उसके बाद मै थोडा एक्सरसाईज करने बाहर निकलता हुँ।मै करीब दो घंटे एक्सरसाईज करता हुँ।उसमे दौडना,योगा करना,व्हॉलीबॉल खेलना,कभी कबार तेरना आदी चीजे में हर दिन करता हुँ।उसके बाद में घर आकर पाणी नहाणा,फ्रेश होकर दो-तीन न्युजपेपर पढना।ये सारी बातें दो घंटे में करता हुँ।उसके बाद मै डीरेक्टली ब्रेकफास्ट के बजाय खाना खाता हुँ। ये सारी बाते मै 11:00 बजे तक करता हुँ।

उसके बाद मै अपनी पढाई चालू करता हुँ।और ये पढाई मे अपने स्टडी रुम में करता हुँ।ताकी मुझे कोई डिस्टर्ब ना हो सके।मै ये अध्ययन शाम 7:00 बजे तक करता हुँ।और उसके बाद मैं थोडा फ्रेश होके अपने दोस्तों से मिलता हुँ।उनसे बातें करता हुँ।अपने करिअर के बारें में।अपने भविष्य के बारें में।और कभी कभी हसी-मजाक।कभी घुमने जाना,कभी अगर अच्छी मुव्ही सिनेमाघरों में लगी तो और सभी दोस्तों का मुड हो तो हम देखने भी जाते है। कभी कबार बाहर अलग-अलग होटेल में खाना खाने जाना।ये सब चीजे हम करते है।
लेकीन जादातर हमारे जीवन में पढाई पढाई और सिर्फ पढाई ही है।जो हम कर करके बहुतही बोअर हो चुके है।बहुतही थक चुके है।और इतनी पढाई करने के बावजुद भी नोकरी हमारे पास भटकने का नाम ही नहीं ले रही है। इसी तरह और भी छात्र बहुतही परेशान है।और काफी डिप्रेशन मे अपनी लाईफ जी रहे है।क्यो की एक तो नोकरीयाँं नहीं है।और उपर सें बढती उम्र।शादी करने के लिए कोई लडकीयाँ नहीं देते क्यों की नोकरी नहीं।और उपरसे माँ-बाप,रिश्तेदार ताने मारते रहते है। इसमेंं दोष सिर्फ मेरा या किसीभी युवाओ का नहीं है।हाँ..!

मै मानता हुँ की हम युवाओका भी गलती है।युवाओ को और भी बहुत पर्याय है अपनी जिंदगी जीने के।अपना और अपने परिवार का नाम कमाने के,पैसा कमाने के।जैसा की छोटा-मोटा बिझनेस,व्यवसाय करके अपनी लाईफ सेट करने के।
परंतु, इस बात में उतनी सच्चाई नहीं है।क्यों की,बिजनेस करने के लिए हर किसी के पास पैसा नहीं है।और सबसे
महत्वपुर्ण बात ये है की,हमारे समाज की मानसिकता Mentallity सिर्फ सरकारी नोकरी की है।ये हमारे समाज का एक काला सच है।

Comments

Popular posts from this blog

भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी केस (प्रकरण) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकांनी ही केस वाचावी!

मित्रांनो आज आपण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वाची केस म्हणजेच  केशवानंद भारती   ही केस जाणून घेणार आहोत व त्यासोबतच आपल्या भारतीय संविधानाची मुळ चौकट ( Basic Structure )  समजून घेणार आहोत. केशवानंद भारती  ही केस आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल किंवा असं सुद्धा होऊ शकते की काही कारणांमुळे माहिती नसेलही.कारण आपल्या देशात कायद्याच्या बाबतीत म्हणावी तशी विशेष जनजागृती होत नाही.आपला कायदा हा अतिशय सुंदर व सर्वोच्च आहे परंतु त्याबद्दलची जागृती होताना दिसत नाही. भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे ही गोष्ट सर्व जग मानते.एवढं सुंदर व परिपूर्ण संविधान जगात कुठेही नाही.परंतु हे संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं कार्य होताना दिसत नाही.संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेले नाही.वस्तुतः ही सरकारचीच मुख्य व प्राथमिक जबाबदारी आहे. आज भारतामध्ये अनेक विद्यापीठे व त्याअंतर्गत येणारे हजारो सरकारी,खाजगी महाविद्यालये,शाळा,संस्था आहेत ज्यामध्ये ते भारतीय संविधानाचं,राज्यशास्त्राचं,नागरिक शास्त्राचं शिक्षण...

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा आजचा जो कायदा आहे तो प्रत्येक भारतीय जंणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण समाजात आपण दररोज अनेक वेगवेगळ्या समस्या उदभवताना पाहतो व त्यावर आपल्या भारतीय न्यायपालिकेकडून अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे बनवताना पाहतो.अशाच अनेक कायद्यापैकी आणखी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे  आई-वडील आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी कायदा-2007  हा कायदा इतका सुंदर व इतका महत्त्वाचा आहे की त्याचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे.कारण हा कायदा बनवण्या मागचा जो उद्देश आहे तो अतिशय सुंदर आहे.जसा हा कायदा बनवण्यामागचा उद्देश सुंदर आहे तशी या कायद्याची पार्श्वभूमी मात्र सुंदर नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण या कायद्याची गरजच का पडली याच्या मुळाशी जर आपण गेलो तर अतिशय मन हेलावून टाकणारी पार्श्वभूमी या कायद्याची आहे.म्हणून सर्वप्रथम आपण ती पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. हा कायदा न्यायपालिकेला का बनवावा लागला: कुठलाही कायदा हा जनतेच्या कल्याणासाठी असतो ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. ...

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा.  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ ज्यांना समाजात तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांने खरचं परिवर्तन व्हावे असे वाटते त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचा अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा मगच इतरांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वतः अंगीकार न् करता केवळ इतरांना कोरडे ज्ञान सांगण्याला कवडीचाही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण गांभीर्याने समजून घेणे व यावर निष्पक्षपणे चर्चा होणे ही काळाची गरज आहे. 📘📗📕📙📘📗📕📕📘📗📕📙📘 तथागत बुद्धांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की, या दोन्ही महामानवांनी आपल्या ज्ञानाने, आपल्या कार्याने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. जगाच्या कानाकोपऱ्यात बुद्धविचार पोहचला व बाबासाहेबांचा विचारही आज झपाट्याने जगात पुढे जात आहे. या दोन्ही महामानवांकडे...