Skip to main content

सकारात्मक विचारों सें पाएं बेहतरीन सेहत का जादू!इस आर्टीकल को पढकर सिर्फ अच्छे और सकारात्मक विचारोंसें ही आप अपनी सेहत पा सकतें है।



!!आपकी सेहत ही आपका सबसे बडा धन है!!

दोस्तों!!आज हम एक ऐसें विषय पर बात करने जा रहें है जो हमारी जिंदगी के लिए बहुतही महत्वपूर्ण है।इतना महत्वपूर्ण है के बावजुद भी हम में से कोई भी बिलकुल ही इससे वाकीफ नहीं है।आज हर कोई पैसे के पिच्छे भाग रहा है।हर कोई अमीर बनने की लालच में भागता जा रहा है।भागता जा रहा है।इतना की उसे खुदके सेहत का भी ध्यान नहीं है।जो सेहत उसकी सबसे बडी और सबसे महत्वपूर्ण संपत्ती है।अगर हम अपनी शरीर की संपत्ती को कमा नहीं सकते तो हमारी आज तक की कियी हुयी जितनी भी संपत्ती है वो मिठ्ठी के बराबर है।

तो चलो दोस्तों! हम आजसे हीं इस शरीररुपी संपत्ती को कमाने के लिए अपने दिल से प्रयास करेंगे।और जानेंगे की हमारी दिनचर्या कैसी होनी चाहीए।

१. सुबह जल्दी उठना.

दोस्तो,हमें सुबह जल्दी उठने की आदत डालनी चाहीए।अगर सुबह देर तक यानी सुरज निकलने के बाद उठते है तो ये आदत हमें हमारा स्वास्थ्य बरबाद करने की ओर ले जा रही है।इसे हमेंं आज सें ही बंद करना होगा और हमे हमारा शरीर बचाना होगा.

२.पाणी पीना.

दोस्तो,हम सबके लिए एक महत्वपूर्ण बात ये है की हम में से बहुत सारे लोगों को पाणी पिने का महत्त्व और उसको पिने का सही तरिका मालुम नहीं है।हम दिन में किसी भी वक्त चाहे हमें प्यास हो या ना हो हम पाणी पिते रहते है।या तो नहीं पिते है।नहीं तो गलत तरिकेसे पिते है।तो आईए हम जाणते है की पाणी पिने का असली तरिका क्या है।जिसे हमारा स्वास्थ्य हमेशा अच्छा रहै।

अ)पाणी निचे जमीन पर बैठकर पिना चाहीए.

ब)पाणी थोडासा गुणगणा करके पिना चाहीए.

क)पाणी पिते वक्त पुरा ध्यान पाणी अपनी बॉडी में कैसे उतर रहा है इसपर अपना लक्ष केंद्रीत करना चाहीए.

ड)   पाणी कभी भी उपर सें नहीं पिना चाहीए।जैसे की बहोत सारे लोगो को ये आदत होती है की पाणी का ग्लास अपने मुँह के उपर लेकर पाणी पिते है।ये आदत बहोतही बेकार है।

इसलिए ये पाणी पिने का सही तरिका हमे मालुम होना चाहीए।और इसे हमे अपनी लाईफ में अंमल करना चाहीए।और हमारा स्वास्थ्य बचाना चाहीए.


२. खाना खाने का सही तरिका.

दोस्तों, आजकल के भागदौडवाली जिंदगी में हम अपने स्वास्थ के बारे में बहुतही निष्क्रिय होते जा रहे है।क्या ये हमारे स्वास्थ्य के लिए और हमारी आनेवाली संतान या आनेवाली पिढी के लिए अच्छी बात है? नहीं..!

हमारा शरीर जिस आहार पे टिकता है,बढता है।जिसे हमारी आयु बढती है।जिसे हमारे शरीर की रोगों से लढने की ताकत बढती है।जिसे हमारे शरीर हमारे बुद्धी की क्षमता बढती है।....वो है हमारा अन्न!!

हम क्या खाते है?हम क्या पिते है?किस तरह खाते है?इस पर हमारा स्वास्थ्य निर्भर करता है।

तो हम अपने अगले आर्टीकल में जानते है की खाना खाने का,कौनसा अन्न संपूर्ण अन्न है,और उसे किस तरह खाया जाता है,कौनसे वक्त खाया जाता है।इसपर हम डिटेल में चर्चा करेंगे।


Comments

Popular posts from this blog

भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी केस (प्रकरण) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकांनी ही केस वाचावी!

मित्रांनो आज आपण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वाची केस म्हणजेच  केशवानंद भारती   ही केस जाणून घेणार आहोत व त्यासोबतच आपल्या भारतीय संविधानाची मुळ चौकट ( Basic Structure )  समजून घेणार आहोत. केशवानंद भारती  ही केस आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल किंवा असं सुद्धा होऊ शकते की काही कारणांमुळे माहिती नसेलही.कारण आपल्या देशात कायद्याच्या बाबतीत म्हणावी तशी विशेष जनजागृती होत नाही.आपला कायदा हा अतिशय सुंदर व सर्वोच्च आहे परंतु त्याबद्दलची जागृती होताना दिसत नाही. भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे ही गोष्ट सर्व जग मानते.एवढं सुंदर व परिपूर्ण संविधान जगात कुठेही नाही.परंतु हे संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं कार्य होताना दिसत नाही.संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेले नाही.वस्तुतः ही सरकारचीच मुख्य व प्राथमिक जबाबदारी आहे. आज भारतामध्ये अनेक विद्यापीठे व त्याअंतर्गत येणारे हजारो सरकारी,खाजगी महाविद्यालये,शाळा,संस्था आहेत ज्यामध्ये ते भारतीय संविधानाचं,राज्यशास्त्राचं,नागरिक शास्त्राचं शिक्षण...

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा आजचा जो कायदा आहे तो प्रत्येक भारतीय जंणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण समाजात आपण दररोज अनेक वेगवेगळ्या समस्या उदभवताना पाहतो व त्यावर आपल्या भारतीय न्यायपालिकेकडून अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे बनवताना पाहतो.अशाच अनेक कायद्यापैकी आणखी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे  आई-वडील आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी कायदा-2007  हा कायदा इतका सुंदर व इतका महत्त्वाचा आहे की त्याचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे.कारण हा कायदा बनवण्या मागचा जो उद्देश आहे तो अतिशय सुंदर आहे.जसा हा कायदा बनवण्यामागचा उद्देश सुंदर आहे तशी या कायद्याची पार्श्वभूमी मात्र सुंदर नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण या कायद्याची गरजच का पडली याच्या मुळाशी जर आपण गेलो तर अतिशय मन हेलावून टाकणारी पार्श्वभूमी या कायद्याची आहे.म्हणून सर्वप्रथम आपण ती पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. हा कायदा न्यायपालिकेला का बनवावा लागला: कुठलाही कायदा हा जनतेच्या कल्याणासाठी असतो ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. ...

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा.  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ ज्यांना समाजात तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांने खरचं परिवर्तन व्हावे असे वाटते त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचा अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा मगच इतरांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वतः अंगीकार न् करता केवळ इतरांना कोरडे ज्ञान सांगण्याला कवडीचाही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण गांभीर्याने समजून घेणे व यावर निष्पक्षपणे चर्चा होणे ही काळाची गरज आहे. 📘📗📕📙📘📗📕📕📘📗📕📙📘 तथागत बुद्धांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की, या दोन्ही महामानवांनी आपल्या ज्ञानाने, आपल्या कार्याने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. जगाच्या कानाकोपऱ्यात बुद्धविचार पोहचला व बाबासाहेबांचा विचारही आज झपाट्याने जगात पुढे जात आहे. या दोन्ही महामानवांकडे...