Skip to main content

दिवाली को अपनी अंदर की रोषणी को जगाए!!

नमस्ते दोस्तों!!


आज हम दिवाली के शुभ अवसर पर अपने अंदर के उजलो को जगाते है।और असली मनशांती और उजालों का एक खुबसुरतसा अनुभव करते है।

दोस्तों हम इस शुभ अवसर पर अपने घर में,अपने बगीचे में हरतरा के दीपक लगाते है।हमारे घर का हर एक सदस्य उजाले की तरह चमकता रहता है।हमारा घर,हमारा आंगण, हमारी बस्ती, हमारा गाव,देश सब तरफ सिर्फ उजालाही उजाला करते है।घर में दीये जलाते है।मोमबत्ती जलाते है।भगवान के पास अलग अलग रंग की रोषणाई करते है।

पर हमने कभी इस बारे में सोचा है की,हम ये सब करते करते अपने अंदर का दीया,उजाला कैसे जलाए ताकी हमारी अंदरूनी जिंदगी में हमेशा के लिए उजाला हो।

आईए दोस्तों,आज हम इसीके बारे में बताने जा रहै है।ताकी घर और आंगन के साथ साथ हमारे जिंदगी में भी असली उजाला आए।और एक बेहतरीन जिंदगी का अनुभव हम ले सकें। 

दिवाली में स्वस्तिक चिन्ह का महत्त्व:
 

दिवाली में स्वस्तिक चिन्ह का मतलब अनन्यसाधारण है।हम हमारे घर की दीवारों पर स्वस्तिक चिन्ह लगाते है।ताकी हमारे जीवन में कभी बाधाएँ ना आए।हमारे घर के बहोत सारे चिजों पर ये स्वस्तिक का चिन्ह हम लगाते है।पर हमनें कभी इस महान और शुभ चिन्ह ,'स्वस्तिक' के बारे में जानने की कोशीश कीयी है?

स्वस्तिक अर्थ: स्वस्तिक का मतलब स्व-अस्तित्व.अपना खुद का अस्तित्व.

तो आइए दोस्तों, इसी अर्थ को हम लेकर आपने आप को किस तरह खोजे।किस तरह हम खुदको तराशे।अपने अंदर की बुराईयों को हम कैसे और किस तरह दुर करे।अपने अंदर नकारात्मक सोच को सकारात्मक सोच में कैसे बदले।और हमारे चारो ओर किस तरह एक सकारात्मक उर्जा वातावरण तैयार करे।इस बात को हमें खोजना है।

१.नकारात्मक विचार

दोस्तों जिस तरह हमारा शरीर एक उर्जा का स्त्रोत है।उसी तरह उस उर्जा को हम दो भागो में विभाजीत करते है।

अ) सकारात्मक उर्जा:
ब) नकारात्मक उर्जा:

देखो दोस्तों,हमारे शरीर में दो तरह के उर्जा के स्त्रोत होते है।यही वे दो तरह के स्रोत है जो हमारे अंतर्गत और बाह्य विश्व में गहरा असर डालते है।आइए हम इसे विस्तार से जानते है।

अ)सकारात्मक विचार:-
 
सकारात्मक सोच स़े हमें बहुतही अच्छे फायदे होते है।जैसा की आप सभी जानते है की,हमारे इर्दगिर्द अनेक उर्जा के स्त्रोत होते है।जैसा हमारे घर का वातावरण, पडोसी,मोहल्ला, गाँव, देश।और इसमे मौजुद हमारा सामाजिक, धार्मिक, राजनैतिक हमारा घरेलू वातावरण, हमारा स्कूल इत्यादी।ये सभी स्त्रोत हमारे जिंदगी पर,हमारे विचारोपर एक बहुत बडा असर डालते है।जो की सकारात्मक भी हो सकते है। या फिर नकारात्मक भी हो सकते है।और इसी स्त्रोत सें हम बनते है।

तो इसी वातावरण और दोनो शक्तीयों का रुप होता है हमारा शरीर।और इन्सानी दिमाग जादातर नकारात्मक शक्तीयाँही आकर्षित करता है।इसमें व्यक्ती का दोष नही।ये बहुतही स्वाभाविक है।पर हमें सकारात्मक उर्जा जादा आकर्षित करना है।

हमें अगर सकारात्मक बदलाव चाहीए तो हमें सकारात्मक बातों पर जादा ध्यान देना चाहीए।और इस बारे में मेरा ये मानना है की धार्मिक रूप सें जुडी बातें हमारे अंदर जादा सकारात्मक और मन की शक्ती बढाते है।तो सकारात्मक उर्जा को प्राप्त करने के लिए हम भगवान की श्रद्धा में अपना ध्यान लगा देना चाहीए।यहा श्रद्धा का मतलब है सिर्फ उर्जा।तो सकारात्मक ऊर्जा प्राप्त करने के लिए हमें जो भी चिजें करनी है उसमे उसके विपरीत करना ये हमारा प्राथमिक कर्तव्य है।तो इस तरह अगर हम ये शक्ती अपने अंदर विकसीत करते है तो हम स्वस्तिक चिन्ह के अर्थ के नुसार अपना स्वंय अस्तित्व खोजते है।

ब)नकारात्मक विचार:

नकारात्मक विचार हम अपने जिंदगी में इसलिए जादा आकर्षित करते है की हम उससे डरते है।हमारे अंदर कही ना कही इसके लिए डर बैठा है।हम सकारात्मक विचारोसें जादा नकारात्मक विचारोकों आकर्षित कलते है।और ऐसा करना भी बिलकुल स्वभाविक है।

नकारात्मकता हमारे अंदर भय पैदा करती है।ये दौर बचपन से ही चलता है।अगर कोई बुरी घटना घटीत होती है।तो उसका बहुतही गहरा असर हमारे अंदर होता है।हम शारीरिक और मानसिक रुप से भयभीत हो जाते है।इसलिए हम।नकारात्मक सोच या अन्य कोई भी चिजे जादा जल्दी आकर्षित करते है।

तो हमारा शरीर एक बहुतही बडा सकारात्मक और नकारात्मक उर्जा का स्त्रोत है।तो जब भी हम खुदको महसुस करते है की शरीर में जादा नकारात्मकता की मात्रा बढ रही है।तो उस नकारात्मकता की वजह सें जो भी भय हमारे अंदर जमा हुआ है।उस भय को खुशी के रुप में बदले।

हाँ..ये थोडा मुश्कील है पर संभव है दोस्तों।और ये शुरुवाती में मुश्कील लगता है दोस्तों।धीरे धीरे हमें इसकी आदत पड जाती है तो ये हमें बिलकुल भी मुश्किल नहीं लगनेवाला है।ये बहुतही आसान लगेगा।अगर हम इसे हमेशा अंमल में लाते है।

तो यही सारी बाते हमें इस दिवाली को करना है।हमें ये शुभ स्वस्तिक का चिन्ह और उसका मतलब सिर्फ जानना ही नहीं बल्कि इसे अपनी जिंदगी मे अंमल करना है।और ये शुभ कार्य हम इस दिवाली सें हम जिंदगीभर करते है।

Comments

Popular posts from this blog

भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी केस (प्रकरण) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकांनी ही केस वाचावी!

मित्रांनो आज आपण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वाची केस म्हणजेच  केशवानंद भारती   ही केस जाणून घेणार आहोत व त्यासोबतच आपल्या भारतीय संविधानाची मुळ चौकट ( Basic Structure )  समजून घेणार आहोत. केशवानंद भारती  ही केस आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल किंवा असं सुद्धा होऊ शकते की काही कारणांमुळे माहिती नसेलही.कारण आपल्या देशात कायद्याच्या बाबतीत म्हणावी तशी विशेष जनजागृती होत नाही.आपला कायदा हा अतिशय सुंदर व सर्वोच्च आहे परंतु त्याबद्दलची जागृती होताना दिसत नाही. भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे ही गोष्ट सर्व जग मानते.एवढं सुंदर व परिपूर्ण संविधान जगात कुठेही नाही.परंतु हे संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं कार्य होताना दिसत नाही.संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेले नाही.वस्तुतः ही सरकारचीच मुख्य व प्राथमिक जबाबदारी आहे. आज भारतामध्ये अनेक विद्यापीठे व त्याअंतर्गत येणारे हजारो सरकारी,खाजगी महाविद्यालये,शाळा,संस्था आहेत ज्यामध्ये ते भारतीय संविधानाचं,राज्यशास्त्राचं,नागरिक शास्त्राचं शिक्षण...

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा आजचा जो कायदा आहे तो प्रत्येक भारतीय जंणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण समाजात आपण दररोज अनेक वेगवेगळ्या समस्या उदभवताना पाहतो व त्यावर आपल्या भारतीय न्यायपालिकेकडून अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे बनवताना पाहतो.अशाच अनेक कायद्यापैकी आणखी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे  आई-वडील आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी कायदा-2007  हा कायदा इतका सुंदर व इतका महत्त्वाचा आहे की त्याचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे.कारण हा कायदा बनवण्या मागचा जो उद्देश आहे तो अतिशय सुंदर आहे.जसा हा कायदा बनवण्यामागचा उद्देश सुंदर आहे तशी या कायद्याची पार्श्वभूमी मात्र सुंदर नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण या कायद्याची गरजच का पडली याच्या मुळाशी जर आपण गेलो तर अतिशय मन हेलावून टाकणारी पार्श्वभूमी या कायद्याची आहे.म्हणून सर्वप्रथम आपण ती पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. हा कायदा न्यायपालिकेला का बनवावा लागला: कुठलाही कायदा हा जनतेच्या कल्याणासाठी असतो ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. ...

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा.  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ ज्यांना समाजात तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांने खरचं परिवर्तन व्हावे असे वाटते त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचा अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा मगच इतरांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वतः अंगीकार न् करता केवळ इतरांना कोरडे ज्ञान सांगण्याला कवडीचाही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण गांभीर्याने समजून घेणे व यावर निष्पक्षपणे चर्चा होणे ही काळाची गरज आहे. 📘📗📕📙📘📗📕📕📘📗📕📙📘 तथागत बुद्धांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की, या दोन्ही महामानवांनी आपल्या ज्ञानाने, आपल्या कार्याने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. जगाच्या कानाकोपऱ्यात बुद्धविचार पोहचला व बाबासाहेबांचा विचारही आज झपाट्याने जगात पुढे जात आहे. या दोन्ही महामानवांकडे...