Skip to main content

Christmas Day एक मानवतावादी त्यौहार।

दोस्तों, जैसा की आप जानते है की अगले महिने 25 दिसंबर को दुनिया का सबसे बडा इसाई भाईयों का त्यौहार आ रहा है और वो है क्रिसमस दिन।दोस्तों क्रिसमस धर्म दुनिया का सबसे जादा आबादीवाला धर्म है।इस धर्म कें अनुयायी पुरे दुनिया में रहते है।उन सबके लिए और हम सब के लिए यह त्यौहार दिसंबर में आ रहा है।यह त्यौहार दुनिया के साथ साथ हमारे भारत देश में भी बहोत बडे पैमाने पर मनाते है।चाहे वह कौनसे भी धर्म का अनुयायी हो पर यह त्यौहार मनाता है।क्यों की हर किसी को यह धर्म अपना लगता है।आईए आज हम जानतें है की इस त्यौहार से जुडी कुछ बातें और प्रभू इसा मसीहा की कुछ ऐतिहासिक बातें।

संक्षिप्त परिचय:

यह त्यौहार 25 दिसंबर को दुनियाभर मनाते है और इसकी तैयारी में इसाई बांधव आठ दिन पहलें ही लग जातें।क्या आपको पता है की यह त्यौहार इसाई बांधव क्यों मनाते है।हमारें इसाई भाई इसे प्रभू यीशु मसीह के जन्मदिन के तौर पर मनाते है।क्यों की प्रभु यीशु मसीह का जन्म इसी शुभदिन हुआ था।ख्रिसमस की पुर्वसंध्या 24 दिसंबर को ही इसका जश्न शुरू होता है।युरोपीय और पश्चिमीं देशों में इस त्यौहार को बहुतही रंगारंग प्रोग्राम आयोजित किये जाते है।भारत में गोवा राज्य में यह त्यौहार बहुतही बडे पैमाने पर मनाते है।और विभीन्न शहरों में भी सभी धर्म कें अनुयायी भी इसमें शामील होते है।क्रिसमस की पुर्वसंध्या पर लोग एकत्रित होकर प्रभु यीशु का ध्यान करते है और उनके स्मरण में कैरोल गीत गाते है।और इस शुभ दीन अपने भाई-बंधूओं में भाईचारा बनाएँ रखनें की पुरी कोशीश करते है।यह बहुतही मानवतावादी धर्म है।सबसे महत्वपूर्ण बात यह है की क्रिसमस डे पर दुसरे धर्म के लोग भी आकर शामील होतें है यह इसकी खासियत है।यह चित्र हमें बाकी धर्म कें बारें में इतनें बडे पैमाने पर दिखायी नहीं देता है।
यह त्यौहार इसाई बंधुओं के लिए उतना ही महत्वपुर्ण है जितना हम हिंदु भाईयों के लिए दिवाली और दशहरा है।

आखीर क्या कारण है की यह धर्म दुनिया में इतना फैल चुका है?

मेरे खयाल सें इस धर्म कें फैलनें की वजह है प्रभू यीशु मसीहा की मानवतावादी सीखं।वे उच्च निच्चता और भेदभाव के खिलाफ थे।उन्होनें कभी भी ऐसी अमानवीय प्रथा का समर्थन नहीं किया।उनका दिल एक विशाल समुद्र की तरहं था।

इस त्यौहार को क्रिसमस ट्री सजाने का विशेष महत्त्व:

हा..इस त्यौहार में क्रिसमस ट्री सजानें का बहुतही महत्त्व है।इस दिन परिवार के सभी लोग आकर इस क्रिसमस ट्री के चारों ओर खडे होकर प्रभु यीशु मसीह का स्तुतीगान करते है और साथ में प्रार्थना भी करते है और एक दुसरें को बधाईयाँ भी देते है।इस शुभ अवसर पर इसाई भाई अपने घरों की सजावट करते है और खानें में बहुतही पंचपक्वान बनाते है।और अपने अन्य धर्मीयं भाईयों को भी भेट स्वरूप देते है।बच्चों के लिए भी सांताक्लॉज कोई ना कोई उपहार लाता है इसलिए बच्चों में भी सांताक्लॉज बहुतही प्रिय है।

प्रभू यीशु को ईश्वर का एक महान दुत माना जाता है।क्यों की उन्होनें सभी मानवजाती के दुखों को दूर करनें के हमेशा अविरत प्रयास किया है।यह मानव उद्धार का काम करते वक्त बहोत परेशानीयाँ आयी।पर धीरे धीरे उनके अनुयायीयों की संख्या बढने लगी।उन्होनें अपने ग्यान से समाज का अंधकार दुर किया।लोग उन्हें मुक्तीदाता कें रुप में स्वीकार करने लगें।प्रभु यीशु मसीह नें बहुतही साधी सिंपल रहन-सहन की जिंदगी अपनायी।


इसाईयों का विश्वास है की, प्रभु इसा मसीह अपने कथनानुसार वे तिसरें दिन पुन:जीवीत हो गये थे।उसमे समस्त मानवजाती के कल्याण की भावना थी।इसा मसीह ने अपना सर्वस्व ईश्वर के चरण में ही अर्पण किया था।

इसलिए यह क्रिसमस का त्यौहार समस्त मानवजाती के लिए बहुतही कल्याणकारक है।


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी केस (प्रकरण) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकांनी ही केस वाचावी!

मित्रांनो आज आपण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वाची केस म्हणजेच  केशवानंद भारती   ही केस जाणून घेणार आहोत व त्यासोबतच आपल्या भारतीय संविधानाची मुळ चौकट ( Basic Structure )  समजून घेणार आहोत. केशवानंद भारती  ही केस आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल किंवा असं सुद्धा होऊ शकते की काही कारणांमुळे माहिती नसेलही.कारण आपल्या देशात कायद्याच्या बाबतीत म्हणावी तशी विशेष जनजागृती होत नाही.आपला कायदा हा अतिशय सुंदर व सर्वोच्च आहे परंतु त्याबद्दलची जागृती होताना दिसत नाही. भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे ही गोष्ट सर्व जग मानते.एवढं सुंदर व परिपूर्ण संविधान जगात कुठेही नाही.परंतु हे संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं कार्य होताना दिसत नाही.संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेले नाही.वस्तुतः ही सरकारचीच मुख्य व प्राथमिक जबाबदारी आहे. आज भारतामध्ये अनेक विद्यापीठे व त्याअंतर्गत येणारे हजारो सरकारी,खाजगी महाविद्यालये,शाळा,संस्था आहेत ज्यामध्ये ते भारतीय संविधानाचं,राज्यशास्त्राचं,नागरिक शास्त्राचं शिक्षण...

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा आजचा जो कायदा आहे तो प्रत्येक भारतीय जंणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण समाजात आपण दररोज अनेक वेगवेगळ्या समस्या उदभवताना पाहतो व त्यावर आपल्या भारतीय न्यायपालिकेकडून अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे बनवताना पाहतो.अशाच अनेक कायद्यापैकी आणखी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे  आई-वडील आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी कायदा-2007  हा कायदा इतका सुंदर व इतका महत्त्वाचा आहे की त्याचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे.कारण हा कायदा बनवण्या मागचा जो उद्देश आहे तो अतिशय सुंदर आहे.जसा हा कायदा बनवण्यामागचा उद्देश सुंदर आहे तशी या कायद्याची पार्श्वभूमी मात्र सुंदर नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण या कायद्याची गरजच का पडली याच्या मुळाशी जर आपण गेलो तर अतिशय मन हेलावून टाकणारी पार्श्वभूमी या कायद्याची आहे.म्हणून सर्वप्रथम आपण ती पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. हा कायदा न्यायपालिकेला का बनवावा लागला: कुठलाही कायदा हा जनतेच्या कल्याणासाठी असतो ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. ...

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा.  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ ज्यांना समाजात तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांने खरचं परिवर्तन व्हावे असे वाटते त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचा अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा मगच इतरांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वतः अंगीकार न् करता केवळ इतरांना कोरडे ज्ञान सांगण्याला कवडीचाही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण गांभीर्याने समजून घेणे व यावर निष्पक्षपणे चर्चा होणे ही काळाची गरज आहे. 📘📗📕📙📘📗📕📕📘📗📕📙📘 तथागत बुद्धांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की, या दोन्ही महामानवांनी आपल्या ज्ञानाने, आपल्या कार्याने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. जगाच्या कानाकोपऱ्यात बुद्धविचार पोहचला व बाबासाहेबांचा विचारही आज झपाट्याने जगात पुढे जात आहे. या दोन्ही महामानवांकडे...